nature:शरद्चंद्र पवार यांनी अहमदनगर शहर दक्षिण विधानसभा मतदार संघासह महाराष्ट्राला दिलेला संदेश वाचा, पहा, समजून घ्या

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read

अहमदनगर | भैरवनाथ वाकळे

मुळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे संस्थापक शरद्चंद्र पवार यांनी आज जागतिक nature व्याघ्र दिनानिमित्त आपल्या सामाजिक माध्यमांमधून फार महत्वाचा संदेश दिलेला आहे. ते म्हणतात, निसर्ग आणि जैवसाखळीतील एक महत्त्वाचा घटक असलेल्या वाघांचे संरक्षण आणि संवर्धन ही पर्यावरण समतोलासाठी अनिवार्य बाब आहे. व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांचे संवर्धन यासाठी जनजागृती करण्याचा या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त निर्धार करुया.

पवार यांनी अहमदनगर शहर दक्षिण विधानसभा  मतदारसंघासह राज्याला संदेश देवून वाघांचे महत्व अधोरेखित केले आहे. जैवसाखळीतील एक महत्वाचा घटक असल्याने त्याचे संरक्षण व संवर्धन करणे ही अनिवार्य बाब आहे, असे ते ठामपणे सांगतात.

महाराष्ट्रासह अहमदनगर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे असल्याचेही यातून दिसून येत आहे. व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांचे संवर्धन यासाठी जनजागृती करणे फार गरजेचे आहे. असे जागतिक व्याघ्र दिनानिमित्त निर्धार करण्याचा त्यांचा आग्रह आहे.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदविण्याची विनंती.

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading