मुंबई | २२ मार्च | प्रतिनिधी
(Agriculture) राज्यातील ३५ हून अधिक राष्ट्रीयकृत बँकांनी सहकार विभागाकडे व्याज सवलतीचे प्रस्तावच न पाठविल्याने लाखो शेतकरी व्याज प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहिले आहेत, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.
(Agriculture) अधिक माहिती देताना शेट्टी म्हणाले, याबाबत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामण यांचेकडे केल्यानंतर संबधित बँकावर कारवाई करण्याचे निर्देश वित्त मंत्रालयाकडून रिझर्व्ह बँकेच्या महाप्रबंधकांना देण्यात आले आहेत.

